एकदा वेताळाने राजा विक्रमादित्यला आपल्या खांद्यावर घेऊन जाताना विचारले, "हे राजा, मी तुला एक कथा सांगतो आणि त्यावर आधारित एक प्रश्न विचारतो. जर तू त्याचे उत्तर जाणूनही दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याचे शंभर तुकडे होतील. आणि जर तू उत्तर दिले आणि ते चुकीचे असेल, तर मी परत माझ्या झाडावर जाऊन बसेन."
विक्रमाने वेताळाचे म्हणणे ऐकले आणि त्याला घेऊन पुढे चालू लागला. वेताळ कथा सांगू लागला:
लहान असताना अनेकदा आपण मोठ्यांकडून “आमच्या वेळी नव्हतं असं काही” हे वाक्य ऐकत आलो. आता तेच वाक्य नकळत आपण आपल्या मुलांना पण म्हणत असतो. तसं पहिलं तर हे खरंच आहे नाही का. आपल्या लहानपणीच्या कितीतरी किंबहुना अनेक गोष्टी, वस्तु, आपले जीवनमान खूप म्हणजे खूपच बदलले अहे. त्यातीलच एक म्हणजे मुलांचे खेळ. आताची मुले जे खेळ खेळतात ते बघून हे प्रकर्षाने जाणवते. मुलं आता स्विमिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉल, टेबलटेनीस, जिम्नॅस्टिक्स अशा खेळांच्या वर्गांना सकाळी किंवा संध्याकाळी जातात किंवा क्लब जॉइन करतात.
वाचायचा कंटाळा असल्यास थेट व्हिडिओ बघू शकता.
व्हिडिओची लिंक -
https://jmp.sh/p3yq45mA
पण असे नुसते बघण्यात मजा नाही,
लेख वाचल्यावरच त्यातील भावना कळतील.
-------------------------------------------------------
क्रिकेट वेडे कुटुंब !
संक्रांत म्हणजे जसे तिळगूळ तसेच संक्रांत म्हणजे पतंग. रंगबिरंगी पतंगांनी भरून गेलेले आकाश बघण्यात एक वेगळीच मजा आहे.
मधूनच एखादी आरोळी, ओ काsssss ट ,
अधूनमधून मुलांचा गलका, पतंग पकडण्या साठीची धडपड, आणि ती हाती आली की झालेला आनंद आणि उत्साह. जणू एखादे रत्न च हाती लागले आहे.
आकाश असेच सगळ्याच पतंगांना आपल्यात सामावून घेते. नुसते सामावूनच घेत नाही तर त्यांना दिमाखाने व डौलाने वरवर जायला मदत देखील करते.
माणसाच्या मनाला देखील या पतंगा सारखेच डौलाने वरवर जायला खूप आवडते. कधी उंच उंच जायला, कधी वाऱ्या सोबत डोलायला तर कधी नुसते च पक्षांसारखे सारखे विहरायला.
तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे? तुम्ही घरमालक आहात का? एक फुकटचा सल्ला.. नको, ताबडतोब घर विका! भाड्याच्या फंदातच पडू नका. उगाच मनस्ताप! स्वानुभवाचे बोल आहेत. तरीपण धाडसी निर्णय घेताय? माझ्या लाख लाख शुभेच्छा!
"अनुप्रासलो मरणे" - आरती प्रभु ( दिवेलागण) - या काव्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा सुरु केला आहे. मायबोली वरील जाणकारांनी कृपया या कवितेचा अर्थ, संदर्भ, रसग्रहण इथे करावे.
अनुप्रासलो मरणे
“सगळे तय्यार ?,”
“ ए थांब थांब मी पण आलेच “
“ए आता पटकन कर न क्लिक, सगळे येतात आहे न फोटोत?”
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
शांता शेळके यांची ही कविता जेव्हा आशा भोसले यांच्या स्वरांमधून आपल्याला भेटायला येते तेव्हा स्वप्नातला गाव हे शब्द मनात रुंजी घालतात. दूर जाणारी आणि स्वप्नातल्या गावी नेणारी वाट कशी असेल या बद्दल कुतुहल वाटू लागते, आणि त्या वाटेच्या दिशेने मी विचार करू लागते. त्यावेळी वेगवेगळे बघितलेले रस्ते मला आठवू लागतात आणि नकळत मला त्या प्रत्येक रस्त्याचे, वाटेचे वेगवेगळे पैलू दिसू लागतात. कवितेमधील वाट ही कच्ची पायवाट आहे की डांबरी रस्ता आहे ही जरी कळत नसले तरी आपल्या डोळ्यासमोर ती पायवाट च असावी असे चित्र उभे राहते.
चित्र बघून उमटलेली ही एक सूक्ष्मकथा..
आजच्या ह्या डिजिटल युगात जवळ येतायत अस वाटत असतानाच, आपली आपली म्हणताना, न कळत दुरावत जाणारी एक धूसर हुरहूर लागून जाते..
...
“चहाची तीच चव, तोच वास आणि तस्साच रंग. आई कसं ग जमतं तुला…?“ आईने आणलेल्या चकलीचा तुकडा तोंडांत टाकत निमाने आईला विचारलं.
ते चौघेही - तिचं पूर्ण कुटुंब - रविवार दुपारच्या चहाच्या गप्पा टाकत होते.. सगळं अगदी तस्सच.. जणू शारदा निवासातच होते ते.
गेला आठवडाभर मंडळींच्या स्वागतासाठी केलेली यातायात सार्थकी लागली म्हणून निमानं समाधानाने मोठा श्वास घेतला आणि परत त्यांच्या गप्पात सामील झाली.