बीएमएम २०२६ अधिवेशनातील मान्यवर वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांच्याशी संवाद
डॉ. संजय उपाध्ये यांची थोडक्यात ओळख:
व्यक्तिमत्व
डॉ. संजय उपाध्ये यांची थोडक्यात ओळख:
तुम्ही कधी अनेक ओळखीच्या आणि अनोळखी लोकांच्या समोर, तुमच्याच वयाच्या व्यक्तीकडून, सणकून थोबाडीत झापड खाल्ली आहे का? आणि खाल्ली असेल तर मग तुम्ही काय केले होते?
मी तेव्हा सतरा-अठरा वर्षांचा असेन. रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिर असावे. मी त्या शिबिरात महिनाभरासाठी वैद्यकीय विभागाचा निवासी प्रबंधक म्हणून गेलेलो होतो. माझ्यासारखेच अनेक शाखांमधून अनेक स्वयंसेवक वेगवेगळ्या विभागांचे प्रबंधक म्हणून तिथे आलेले होते. माझ्या तेव्हाच्या आठवणी धूसर आहेत त्यामुळे काही तपशील चुकू शकतात; पण कुणी थोबाडीत मारली होती आणि का, ते मी विसरलेलो नाही.
मला ना असं फाड फाड इंग्रजी बोलता यायला पाहिजे!"
"हं..."
"अरे, मी काय म्हणतेय, मला मदत करणार आहेस का?"
"ठीक आहे, मग बोल इंग्रजीत"
"पण सुरुवात कशी करायची, हेच मला कळत नाही."
"सुरुवात? बोलायला सुरुवात कर. बस! बाकी काही नाही."
"म्हणणं सोपं आहे रे."
"का ?"
"मी जेव्हा इंग्रजी बोलते ना, तेव्हा मला बोलता येत नाही असं नाही. पण मी बोलले की लोक माझ्याकडे अगदी विचित्र नजरेने बघतात."
"अरे, लोकांचं काय आहे!"
अशी एखादी गोष्ट असते ना? जिची कबुली जगाचा निरोप घेण्याआधी देणं गरजेचं आहे असं वाटतं,
पण वेगवेगळ्या कारणांनी ते जमत नाही.
कधी कधी भीडेखातर, कधी कुणी विचारलं नाही म्हणून, कधी कारण सापडत नाही म्हणून किंवा अशाच कुठल्याही कारणाने ती कबुली राहून जाते. तिचं ओझं असतं किंवा नसतं, पण आठवलं कि वाटतं, कधी योग येणार? उगीच लांबणीवर पडत जाते अशी ही गोष्ट आहे.अशा चक्रात जर अडकला असाल तर कन्फेशन बॉक्स मधे जाऊन कन्फेशन करणं हे आरोग्यदायी ठरतं.
आमचा नातू लहान होता तेव्हां सारखा त्याच्या मम्मीच्या मागे मागे असायचा. सूनबाई त्यामुळं वैतागायची. माझा मुलगा कसा होता हे आता आठवत नाही. पण इतका मागं लागत नव्हता. मागे लागला लागला आणि मग जे बाहेर जायला लागला कि दरवाजाला फळी लावावी लागली. थोडा धरून चालायला लागल्यानंतर मग सतत बाहेरच असायचा.
पण त्या दिवसात त्याने सूनबाईंना नको नको केलं होतं. नंतर मुलगा म्हणजे त्याचा बाबा आला कि त्यालाही तसंच करायचा. माझ्याही मागे मागे असायचा. सगळे घाबरायचे त्याला. हाहा.
महापुरूष त्यांच्या जीवनीतून कमी, विचारातून जास्त उलगडतात.
ज्याच्या जगण्याने लाखो नाही करोडोंचे जिणं बदलतं त्याला महामानव म्हणायचं. स्थितीवादी असलेल्या समाजात बंड पुकारणे, आंदोलन करणे आणि त्यातून घाव घालून व्यवस्था बदलवणे हे साधारण काम नाही. हे हजारो वर्षातून एखादाच कुणी तरी करू शकतो. म्हणूनच महापुरूषांची बरोबरी कलाकार, उद्योजक, लेखक, कवी यांच्याशी होऊ शकत नाही. हे सगळे आपले जीवन समृद्ध करू शकतात पण महापुरूष?
काहींसाठी ते देवाच्याही पलिकडे असतात.
आमचे एक साहेब होते. अतिशय देखणे. सुंदर स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित व्हायच्या.
ते भलतेच रसिकही होते आणि सभ्यही होते. त्यांच्याकडे हेल्दी प्लर्टिंग म्हणजे काय हे शिकायला मिळालं.
त्यांनी एकदा विचारलं होतं कि " तरूण कुणाला म्हणायचं ?"
आम्ही सर्वांनी वपु स्टाईल पुस्तकी व्याख्या सांगितल्या. ते फक्त मिस्कील हसायचे, नाही नाही अशी मान हलवायचे. मग शेवटी आम्ही हरलो म्हटल्यावर ते म्हणाले
दुपारभर कडक उन्हाने तापलेली धरती.अचानक आभाळ दाटतं.वारा गंध घेऊन फिरतो.पहिला थेंब पडतो… आणि मातीचा सुगंध उसळतो.त्या क्षणी कुणी शेतात धाव घेतं,कुणी खिडकीत उभं राहतं,कुणी आठवणीत हरवतं,कुणाच्या छातीत जुनी जखम ठसठसते.
पाऊस तोच.पण मनं वेगळी.आणि तिथूनच कविता जन्माला येते.
माणूस ओळखणं हे साध्या डोळ्यांचं काम नाही हो, ते तर एक जबरदस्त 'सूक्ष्म निरीक्षणाचं' शास्त्र आहे. खोटं कशाला सांगू, आज आपण दररोज अशा असंख्य नातेसंबंधांच्या गोतावळ्यात जगतो, जे वरवर पाहता लोखंडासारखे मजबूत वाटतात; पण प्रत्यक्षात ते काचेसारखे ठिसूळ असतात. विश्वासाची गोष्ट तर सोडाच, तो आता बाजारात मिळणारी दुर्मिळ वस्तू झालीय. आपण आपली मौल्यवान भावनिक ऊर्जा आणि वेळ अशा लोकांमध्ये गुंतवत असतो, ज्यांचे खरे हेतू त्यांच्या सूक्ष्म हालचालींशिवाय कधीच स्पष्ट होत नाहीत.
शाहरूख खानची जीभ छाटणाऱ्यास एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. संगीत सोम यांचे नाव समोर आले होते.
पण आता देवेंद्र प्रसाद पाठक, अनिरुद्ध महाराज, मीरा आणि हिंदू महासभेच्या बऱ्याच जणांचे नाव पुढे येतेय.
प्रश्न हा नाही कि जीभ छाटली तर अभिनयाचै काय? सर्व मुक्यानेच कसे करणार?
कारण हाडाच्या कलाकारांना जुबान महत्वाची नसते. कोशिश मधे संजीव कुमार, पुष्पक मधे कमल हसन ने एकही संवाद न बोलता खुर्चीला खिळेवून ठेवले होते.
रेश्मा और शेरा मधे महानायक अमिताभ बच्चन सुद्धा मुके होते. दादा कोंडके पण मुका घ्या मुका मधे मुकेच होते.