बीएमएम २०२६: 'स्त्री'सन्मान: अंजली अंतुरकर यांच्याशी संवाद
दृष्टी, नेतृत्व आणि समाजसेवेचा अखंड प्रवास – अंजली अंतुरकर
व्यक्तिमत्व
दृष्टी, नेतृत्व आणि समाजसेवेचा अखंड प्रवास – अंजली अंतुरकर
डॉ. संजय उपाध्ये यांची थोडक्यात ओळख:

समाजसेवा आणि देशसेवेच्या प्रेरणेने तसेच खाकी वर्दीच्या आकर्षणाने अनेक धाडसी तरुण पोलीस दलात आणि सैन्यात दाखल होत असतात. महाराष्ट्रातून अनेक शूरवीर तरुण पोलीस आणि सैन्यदलात भरती होऊन विशेष उल्लेखनीय सेवा देत असतात. त्यातील काहींनी भारतमातेच्या संरक्षणासाठी प्राणार्पणही केले आहे. यातीलच एक विशेष नाव म्हणजे ‘मेजर प्रदीप रामचंद्र ताथवडे’.

“शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश अन् धर्मापायी प्राणं घेतलं हाती” हे शांता शेळके लिखित मराठी मनाला वर्षानुवर्षे स्फूर्ती देणारे वीररसयुक्त गीत. हे गाणं केवळ सुश्राव्य स्फूर्तिदायी गीत म्हणून ऐकून सोडून न देता, ते प्रत्यक्ष आयुष्यात जगणारा शूर मराठी सरदार म्हणजे इंदूरचा सुपुत्र ‘वैभव भागवत’. देशासाठी सर्वस्व देणाऱ्या ‘शौर्य चक्र’ विजेत्या ‘पायलट ऑफिसर’ वैभवची कहाणी युवा पिढी आणि समस्त नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी अशीच.
वर्षानुवर्षे अजिबात डीपी न बदलणे चांगले कि वाईट?
एकदा डीपी लावल्यावर तो कधीच न बदलणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव / व्यक्तिमत्त्व कसे असेल असे तुम्हाला वाटते?
दहावीनंतर मी पार्ल्याच्या म. ल. डहाणुकर महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा आईकड च्या नातलगांनी तिथे इकॉनॉमिक्स साठी प्रा. नलिनी पंडित आहेत, हे सांगितलं.
डॉ. विद्या जोशी यांचा बीएमएम २०२६अधिवेशनात 'स्त्रीत्वाचा सन्मान' उपक्रमांर्गत विशेष सन्मान केला जाणार आहे,
त्यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद