अभय लेखन

दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत

Submitted by अभय आर्वीकर on 22 April, 2016 - 17:08

शेतकरी साहित्यही पुढे यावे

सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मराठी शेतकरी साहित्य संमेलन

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

Submitted by अभय आर्वीकर on 7 December, 2015 - 13:22

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

नका घेऊ गळफास

Submitted by अभय आर्वीकर on 26 September, 2015 - 09:01

नका घेऊ गळफास

किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!

जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!

छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
पायाखाली तुडवत जाऊ, साऱ्या अडथळ्यांस ....!

हातामध्ये हात धरू, पोशिंद्याची एकी करू
लक्ष्यावरती चाल करू, एकेकाची कुच्ची भरू
’अभय’ जगा, आता ठेवा, आम्हावर विश्वास ....!

श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२

Submitted by अभय आर्वीकर on 30 April, 2015 - 11:51

श्री तिर्थक्षेत्र रावेरी

सीतामंदीर तिर्थक्षेत्राचे महात्म्य

        श्री क्षेत्र रावेरी हे गांव यवतमाळ जिल्हा त. राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. या गावाला पौराणिक इतिहास लाभला आहे.

शब्दखुणा: 

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

Submitted by अभय आर्वीकर on 15 March, 2015 - 00:46

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)

महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५

उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?

Submitted by अभय आर्वीकर on 31 December, 2014 - 13:22

उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?

विषय: 

शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी

Submitted by अभय आर्वीकर on 8 December, 2014 - 03:52

शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी

नमस्कार मित्रहो,

           आज जाहीर करताना अत्यंत आनंद होतोय की, पहिल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून स्थान भूषविण्यास शेतकरी संघटनेचे प्रणेते, दुसर्‍या स्वातंत्र्याच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक व थोर अर्थतज्ज्ञ मा. शरद जोशी यांची स्विकृती मिळालेली आहे. उद्घाटन सत्राला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची सुप्रसिद्ध कवी श्री इंद्रजित भालेराव आणि गझलनवाज श्री भिमरावदादा पांचाळे यांची सुद्धा स्विकृती मिळालेली आहे.

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

Submitted by अभय आर्वीकर on 15 November, 2014 - 11:26

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.

जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा

विषय: 

हिमालय की गोद मे

Submitted by अभय आर्वीकर on 17 March, 2014 - 05:14

*  H  *  A  *  P  *  P  *  Y  *   *  H  *  O  *  L  *  I 
"face Black" न झालेल्या सर्व "facebook" मित्रांना/मैत्रीनींना 
'Block'  न झालेल्या सर्व "Blogger" मित्रांना/मैत्रीनींना 
'सज्जन, दिलदार व काव्यप्रेमी'   मायबोली परिवाराला  
भांगविरहित अजिबात "ओल्या" नसलेल्या कोरड्या ठणठणीत भयंकर रंगीबिरंगी हार्दिक शुभेच्छा.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - अभय लेखन