'वन-विदिशा' : संरक्षण, नाश, पुनरुज्जीवन - Full Film Experiment by Rahi Anil Barve
काही चित्रपट असे असतात की ते संपल्यानंतर खरा चित्रपट आपल्या मनात सुरू होतो. 'वन-विदिशा' हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव.
काही चित्रपट असे असतात की ते संपल्यानंतर खरा चित्रपट आपल्या मनात सुरू होतो. 'वन-विदिशा' हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव.
Rahi Anil Barve यांनी AI tools वापरून (low budget experiment म्हणून) बनवलेला हा सिनेमा, एका पुरातत्त्व अधिकाऱ्याच्या म्हणजेच सदाशिवच्या अनुभवातून “अज्ञात”, “मन” आणि “भीती” यांचा शोध घेतो.
सदाशिव एका दुर्गम गावात हडमगाव येथे येतो. गावाबाहेर पावसाने उघड झालेला एक गूढ घुमट/मंदिर, आणि त्याभोवती फिरणारे विचित्र, अबोल गावकरी हे सगळं वातावरण स्वतःच एक पात्र बनून उभं राहतं.
सॅम बाल्डविन (टॉम हँक्स) हा एक मध्यमवयीन पुरुष आपल्या पत्नीला गमावल्यानंतर आपल्या ७–८ वर्षांचा मुलगा जोनाहसोबत सिएटलला स्थलांतर करतो. पत्नीच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असतानाही सॅम अजूनही तिच्या आठवणीत हरवलेला असतो. आपल्या वडिलांसाठी नवी पत्नी आणि स्वतःसाठी नवी आई शोधण्याच्या उद्देशाने जोनाह एका रेडिओ शोला फोन करतो. त्या शोचं नाव असतं “Sleepless in Seattle”.
यादों के झरोंकों से...
एके दिवशी दिवसभराची भरमसाठ कामे उपसून वैतागल्या अवस्थेत उशिरा घरी परतत असताना, अगदी आणखी काहीही करायची इच्छा नसताना देखील, गाना.कॉम उघडून बघितले. त्यातल्या सुचवलेल्या चारपाच प्ले-लिस्टींमधून एक प्ले-लिस्ट यंत्रवत अशीच निवडली. आणि तिच्यावर उपकार केल्याच्या अविर्भावात परतीच्या प्रवासात ती लावली.
'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.
अरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.
श्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं.
२०१० साली 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीनं दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार' डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना प्रदान करण्यात आला होता. प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने या समारंभात डॉ. ढेर्यांनी केलेलं हे भाषण -
भारतातल्या माध्यमांवर दुकानदारी वृत्तीचा अंमल वाढू लागत असताना काही वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या स्वतंत्र बाण्यानं आणि ताठ मानेनं काम करताना दिसतात. एनडीटीव्ही आणि त्यांचा पत्रकार रवीश कुमार हे त्यातलं प्रखर उदाहरण.
रवीश कुमारच्या जनकेंद्री पत्रकारितेची श्री. श्रीरंजन आवटे यांनी करून दिलेली ओळख 'अनुभव'च्या २०१६च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती इथे पुनर्मुद्रित करत आहे.