A Different Man - Netflix - 2024
चित्रपट वरकरणी एका माणसाच्या चेहऱ्यावरील विकृती आणि त्यावरच्या उपचारांबद्दल वाटतो, पण प्रत्यक्षात तो ओळख (identity), सामाजिक मान्यता, मत्सर यावर आडून आडून जोरदार आवाजात भाष्य करतो.
चित्रपट वरकरणी एका माणसाच्या चेहऱ्यावरील विकृती आणि त्यावरच्या उपचारांबद्दल वाटतो, पण प्रत्यक्षात तो ओळख (identity), सामाजिक मान्यता, मत्सर यावर आडून आडून जोरदार आवाजात भाष्य करतो.
जे चित्रपट लागले की कधीही पाहावेसे वाटतात, कोणत्याही सीनपासून पाहणे तितकेच रंजक वाटते अश्या काही चित्रपटांची (माझी) यादी!
अजून यात अनेक नावे येऊ शकतील.
काही चित्रपट असे असतात की ते संपल्यानंतर खरा चित्रपट आपल्या मनात सुरू होतो. 'वन-विदिशा' हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव.
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
धुरंधर ह्या सिनेमाने प्रचंड यश मिळवले आहे आणि अनेक डाव्या, सेक्युलर लोकांना त्यातील अनेक गोष्टी खटकताना दिसत आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसर्या भागात सुरवातीलाच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असा श्लोक अनुवादासकट दाखवला होता त्यावरून काहीसा गदारोळ झाला. सिनेमात धार्मिकता कशाला हवी असा एक टीकेचा सूर काही व्यक्तींच्या बोलण्यात आला. ह्यावरून गेल्या ६०-७० वर्षे हिंदी सिनेमात दिसणारा दुटप्पीपणा चर्चिला जावा असे वाटते.
१) शाहरुख खान स्टारर आणि ऍटली दिग्दर्शित चित्रपट जवान.
२) रणवीर सिंग स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट धुरंदर १ आणि २.
हे गेल्या दोन वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत.
आधी मी जवान चित्रपटाला टाळ्या शिट्ट्या आरोळ्या ऐकल्या आणि लहान मुलाना सीटवर चढून नाचताना पाहिले.
त्यानंतर मी धुरंदर पार्ट २ चित्रपटाला टाळ्या शिट्ट्या आरोळ्या ऐकल्या आणि लोकांना उभे राहून घोषणा देताना पाहिले.
'धुरंधर' - तरबेज, निपुण, प्रवीण, कुशल किंवा एखाद्या कामात अत्यंत पारंगत असलेला व्यक्ती.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम
तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत-निश्चयः ||३७||
(अध्याय २, श्लोक ३७)
"जर तू युद्धात मारला गेलास, तर तुला स्वर्ग मिळेल; किंवा जर तू जिंकलास, तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून, हे कुंतीपुत्रा (अर्जुन), युद्ध करण्यासाठी दृढनिश्चयाने उभा राहा."
Rahi Anil Barve यांनी AI tools वापरून (low budget experiment म्हणून) बनवलेला हा सिनेमा, एका पुरातत्त्व अधिकाऱ्याच्या म्हणजेच सदाशिवच्या अनुभवातून “अज्ञात”, “मन” आणि “भीती” यांचा शोध घेतो.
सदाशिव एका दुर्गम गावात हडमगाव येथे येतो. गावाबाहेर पावसाने उघड झालेला एक गूढ घुमट/मंदिर, आणि त्याभोवती फिरणारे विचित्र, अबोल गावकरी हे सगळं वातावरण स्वतःच एक पात्र बनून उभं राहतं.