बिहार विधानसभेच्या 243 सदस्यांची निवड करण्यासाठी सध्या निवडणूक सुरू असून पहिला टप्प्याचे मतदान सहा नोव्हेंबरला झाले तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला आहे. निकाल 14 तारखेला जाहीर होतील.
स्पेशल इंटेन्सीव रिविजन SIR अशा गोंडस नावाखाली मतदार याद्या बदलण्याचं सध्या जे काम चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.
अंदाज
भाजप आघाडी: १८८
राजद+काँग्रेस आघाडी: ५३
इतर: 2
राजद आघाडीच्या जागा अजून कमी होतील बहुतेक.
सध्या देशात सगळ्यांत जास्त गमतीजमती कोण करत असेल तर आपला निवडणूक आयोग. याची सुरुवात तशी बरीच आधी झाली आहे. पण आता त्यांचा गंमतीजमती करण्याचा वेग भलताच वाढला आहे आणि गंमतीजमतींची पातळीही अस्मानाला पोचली आहे. त्या गंमतीजमतींचा आढावा इथे घेऊयात.
मायबोलीकरांना विनंती : नुसत्याच टिप्पण्ण्या कर ण्या ऐवजी आयोगाच्या जुन्या गंमतीजमती इथे लिहा.
तसंच अशा गमतीजमती ७० वर्षांपासून होत होत्या आणि या गमतीजमती नाहीतच मुळी अशा प्रतिसादांचीही प्रतीक्षा आहेच.
तर पहिल्या तीन - चार गमतीजमती मतदानाच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगबद्दल
नव्या भारतीय न्या य संहिते नुसार हिट अँड रन अपघात झाल्यास चालकाला १० वर्शे शिक्षा व ७ लाखाचा दंड अशी तरतूद आहे. नक्की कायदा काय आहे. आय पीसी मध्ये, २ वर्शे परेन्त शिक्षेची तरतूद होती. ह्या कायद्या च्या अनुषंगाने चर्चा करु. विरोधात देश भर ट्रकर लोकांनी संप चालू केला आहे व टॅक्सी ड्रायव्हर पण संपात सहभागी होणार आहेत. पेट्रोल पंपावर अभूत पूर्व गर्दी आहे. ट्रकर संपाचे दूरगामी परिणाम होत असतात.
सर्व माल महाग होत राहील.
नमस्कार मला सातारा सैनिक शाळे बद्दल माहिती हवी आहे. बेसिक माहिती मिळाली आहे. तिथे प्रवेश कसा मिळतो वगैरे..... पण तिथे प्रत्यक्श शिकणारे किन्वा शिकलेले कोणि भेटले नाही आहे.
कृपया या बद्दल कोणि मदत करु शकेल का
आज मला एक एस एम एस आलेला आहे. तो खालील प्रमाणे.
अॅज पार्ट ऑफ स्पेशल कँपेन ३.० सर्ट इन , गवर्न मेंट ऑफ इंडिया अॅड्वायसेस यु टू कीप युअर डिजिटल डिवायसेस बॉट फ्री. गेट बॉट रिमुव्हल टूल अॅट पुढे लिंक दिली आहे. https://www. सी एस के डॉट जीओ व्ही डॉट इन.
हा नक्की काय प्रकार आहे. लिंक क्लिक केली नाही कारण ती बॉट फोन वर इन्स्टॉल करायसाठी असली तर? हे देशातील सरकारचेच आहे का काही दुसरे. मार्गदर्शन करावे.
का एका अनएकेडमी शिक्षिकाला जॉबवरून काढण्यात आलं?
कुठे चालला आहे आपला भारत देश?
आजकाल शिक्षित लोकांना निवडून द्या म्हणणं गुन्हा झाला आहे..
२०२३ मधे जेव्हा आपण विकसित देशांबरोबर तुलना करतो तेव्हा अशा मानसिकतेमुळे आपण मागे तर नाही जात आहोत असं नाही वाटत का..अशाने भारत विकसित देश कसा बनणार?
फक्त निवडक लोकांना काहीही बोलायचं स्वातंत्र्य, त्यांनाच उज्वल भविष्य.. बाकिच्यांना बेसिक गोष्टी बोलायचा पण हक्क नाही?
असं वाटत नाही तुम्हाला भारतात शिक्षित अडाणी लोक जास्त झाले आहेत?
सात महिन्यांत 1000 अपघात आणि 100 हून अधिक मृत्यू. नक्की कुठे काय चुकले आहे समृद्धी महामार्गावर? टायर फुटणे, रस्ता संमोहन, वाहन चालकाने केलेल्या चुका ही कारणं गृहीत धरली तरी इतक्या कमी कालावधीत इतके जास्त अपघात होणे हे जरा जास्तच होतंय. ह्या महामार्गाला बांधताना पूर्ण नियोजन करण्यात रस्ते महामंडळाला अपयश आले काय?