Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 20, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » arch » Feedback » Archive through August 20, 2006 « Previous Next »

Ajay
Monday, June 19, 2006 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


quote:

अखिल नवरा जमात एकाच शाळेत शिकते की काय असा प्रश्न पडलाय मला......



साफ चुकीचे. आमच्याकडे उलटे आहे. मी नेहमीच नवीन पदार्थ try करत असतो. जितका पदार्थ उच्चार करायला अवघड तितका जास्त मला तो खावासा वाटणार. :-)

पण संवाद मात्र तेच :-)


Chioo
Tuesday, June 20, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala vatate nehami ghari navin dishes banavane try karate tyavar he avalambun aahe. mhanaje jar bayako sarakhya navin dishes banavat asel tar navara tya experimentni kantalato aani baher gelyavar olakhiche khau mhanato. :-) aani navara navin dishes banavat asel tar yachya ulat. :-))

Deepanjali
Wednesday, June 21, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नवीन नवीन पदार्थ try करायला आवडतात. त्याविरुध्द माझा नवरा..... मी कधी म्हटल आपण हे try करूया की नवर्‍याच म्हणण तू कर न. पण मला खायचा आग्रह करू नकोस

<<<आर्च
मला वाटायचं कि फ़क्त मराठी नवरे असे असतात !


Ek_mulagi
Thursday, June 22, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे पण असच.
रोज स्वयंपाक कसा manage करते? काही tips लिह ना इथे.


Raina
Thursday, June 22, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च
आपलं रंगिबेरंगी वरचे पान खुप आवडलं.
BTW आमच्याकडे बरोबर विरुद्ध परिस्थिती- वेगळे पदार्थ खाउन पाहत नाही म्हणुन नवरा माझ्या नावाने ओरडत असतो. ;-)

Shreeya
Thursday, June 29, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहेमीसारखच मस्त हं!!
अजुन लिहा ना! वाट पहातेय!


Arun
Tuesday, July 11, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलं आहेस. ........ :-)

Storvi
Tuesday, July 11, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाला नवस बोलणे किंवा नारळ फ़ोडीन म्हणणे ऐकुन माझी एक मैत्रीण म्हणायची, तुम्ही लोक देवाला लाच देता, एका नारळाच्या बदल्यात इछापुर्ती :-)

Aschig
Wednesday, July 12, 2006 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती लाच नसते. देवाला सगळ्यांच्या सगळ्या इछ्छा पुर्ण करायच्याच असतात, फक्त होतं काय तर वरती latest systems अजुन पोचल्या नसल्याने भक्तांना 'अजुन मी आहे बरका' अशी प्रेमळ आठवण नारळ, लवंगा वगैरे ठेवुन करुन द्यावी लागते.

Peshawa
Wednesday, July 12, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा असेही की आपण काही कुणाकडुन फ़ुकट घेत नाही. तर त्याचा मोबदला द्यायची अपली " रीत " आहे. म्हणुन गुरुदक्षिणेचि पद्धत आहे. तसेच हे सुधा. देवाला मोबदला देणे ( Token किंवा यथाशक्ती) ह्या मगे हि भावना आपेक्षित आहे असे मला वाटते...

Zakki
Wednesday, July 12, 2006 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीतरी देवाला 'आपण' काय देणार? एक तर देवाला गरज नाही. नि 'आपले' ज्याला म्हणतो ते सगळे देवाचेच असते. त्याची जाणिव रहावी म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी देवापुढे ठेवायचे. जे सत्पात्री ब्राम्हण मोबदल्याखेरीज देवाची पूजा अर्चा नि सेवा करत असतात त्यांना या निमित्ताने काही मिळावे, किंवा जे गरीब असतील त्यांना काही मिळावे म्हणून आपण हे असे ठेवायचे. नि त्याचे पुढे काय होते, 'सत्पात्री' ब्राम्हणांना किंवा 'गरीबांना' काय मिळते याचा विचार आपण करायचा नाही, आपण ते देवाला म्हणून अर्पण केले आहे.

Robeenhood
Saturday, July 29, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे आर्च, काय वन्डरफुल लिखाण केलेय तू!! अगदी ललित गद्याचा उत्तम नमुना म्हणून कुठल्याही मासिकात सहज accept होइल तो....

मला एक दुरुस्ती सुचवायचिय, याला शीर्षक म्हणून एक बायकी म्हण मला आठवली.आमची आजी नेहमी वापरायची....

'कोणाला कशाचं अन बोडकीला केसाचं!!!'

पण आता उशीर झाला नाही का?


Kandapohe
Thursday, August 10, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च सहीच लिहीले आहेस. कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं

कुणी प्रेमी कवी म्हणतो की `तुझे गीतोमे ढालूंगा सावन को आने दो`, येवूदेत तर खरा मग बघ कवितांचा पाउस पाडतो. तर कुणी प्रेयसी आपल्या प्रियकराच्या आठवणीत `अब के ना सावन बरसे, अब के बरस तो बरसेंगी आँखीया` असे म्हणत असते. त्याच वेळी नुकतेच प्रेमात पडालेले प्रेमे युगुल `अब के सजन सावन मै, आग लगेली बदन मै` असे म्हणत असते.


Dineshvs
Thursday, August 10, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, सावरकर पण लिहुन गेलेत कि
जगी या खास वेड्यांचा
पसारा मातला सारा.

बाकि आपल्याकडे काय कमी नमुने आहेत का ? मी पण त्यातलाच कि.


Raina
Friday, August 11, 2006 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मस्तं लिहीलय- आणि अगदी खरं आहे-कोणाला कशाच तर कोणाला कशाच. :-)
'कोणाला कशाचं अन बोडकीला केसाचं!!!'>>> Robeenhood ही म्हण वाचून- "तुंबाडचे खोत" उभे राहिले डोळ्यासमोर

Devsparsh
Friday, August 11, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch,
Kharach! agdi yogya lihela aahes! "Konala Kashacha Aani Konala Kashacha" Pan pratekala watta meech barobar aahe? tari ek dusryanchaya dristene te chuck aastat.
Hyach vicharsarni mule aaj Jagat itke moth mothe problems nirman zaalet. Nahi??

Arch
Friday, August 11, 2006 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे! वाचलत का तुम्ही? :-) प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

Moodi
Sunday, August 20, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च तुझे आधीचे लेख पण खूपच छान आहेत आणि ह्या लेखात तुला काय म्हणायचे आहे ते पण कळलेय की नुसता गायकाचा गळाच नाही तर त्याची देहबोलीसुद्धा बघीतली जाते, ऐकली जाते, जी प्रेक्षक म्हणून तू आणि इतरांनी अनुभवली.

आज बातम्यांचे निवेदक म्हटल्यावर जसे प्रदीप भिडेच नजरेसमोर येतात तसे गायक म्हटल्यावर आशा भोसले आणि किशोरकुमार येतात. यांना प्रत्यक्ष स्टेजवर तर आम्ही अनुभवले नाही पण कार्यक्रमातुन चटकन कळते. तू शिकवण्याचे अमूल्य कार्य करतेस त्याचमुळे तुला हे बारकावे लगेच जाणवले. कार्यक्रम यशस्वी होऊन तो प्रेक्षकांना आवडणे ही खरच गायकांची एक परीक्षाच असते.


Mrinmayee
Sunday, August 20, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, फार सहज, सुंदर आणि ओघवतं लिहितेस तु! आणखी लेखन वाचायला आवडेल:-)

Dineshvs
Sunday, August 20, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, लता आणि आशाच्या बाबतीतले माझे अनुभवहि तसेच.
अलिकडे अश्या स्टेज परफ़ॉर्मन्सचे मानक खुपच वर गेलेय. अशोक हांडेचे कार्यक्रम असेच दिपवुन टाकतात. पण मग हिचकॉकचा एक शब्द आठवतो, त्याने रेफ़्रिजरेटर मुव्ही असा शब्द वापरला होता. म्हणजे असे सिनेमे कि बघताना पटतात. पण बघुन परत येताना, त्यातला फोलपणा जाणवायला लागतो.
त्यामुळे नुसता झगमगाटहि असुन चालत नाही. कटेंटहि तितकेच महत्वाचे.
असे कार्यक्रम ठरवताना, एखाद्याने प्रत्यक्ष तो कार्यक्रम आधी बघुन यायला हवे होते. मुंबईतले कॅटरर्स एखादे काम स्वीकारण्यापुर्वी, आवर्जुन एखाद्या कार्यक्रमाला येऊन खात्री करा, असे सांगतात. ईथे पण तसेच व्हायला हवे होते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators