Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 12, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through May 12, 2007 « Previous Next »

Gobu
Thursday, May 10, 2007 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,
मुस्लिम हे हिन्दु धर्मात कधीही येणार नाहीत
ही वस्तुस्थिती लक्षात घ्या
त्याना त्यान्च्या धर्माचे अनुकरण करु द्या
आणि हो,
हिन्दु मुस्लिम एकता ही अशक्य गोष्ट मुळीच नाही!!!
हिन्दु मुस्लीम एकतेची कित्येक उदाहरणे आपल्याला भारतात मिळतील (अगदी ढिगाने मिळतील!!!)
बाबरी मस्जिद आणि गोध्रा कान्ड यानन्तर यात फ़रक पडला आहे हे नक्की, तरी देखील!!!
(ही एकताच आपल्याला दहशतवादा विरुद्धच्या लढ्यात मोलाची मदत करणार आहे हे विसरु नका)
धर्म ही फ़ार नाजुक गोष्ट आहे
कुठल्याही धार्मिक गोष्टीशी डील करताना कमालीचा विचारीपणा आणि मानसिक परिपक्वता आवश्यक आहे
मारा, कापा, हाकलुन द्या, आणि उरलेल्यान्चे धर्मान्तर करा वगैरे लिहीणे हे फ़ार विनोदी आहे
मग़ दहशतवादाचे काय?
तर त्यावरचा उपाय मी लिहीला आहेच
रजनकुल,
धन्यवाद


Santu
Thursday, May 10, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दु मुस्लिम एक्य मुळिच शक्य नाहि.
जिथे मुसल्मान बहुमतात आहेत तिथे तिथे ते परधर्मिय
लोकांना जगणे अश्यक्य करित आहेत.उदा:काश्मिर.
बान्गला देश पाकिस्तान सारख्या देशातुन एक तर हिन्दुचे शिर्काण झाले
आहे नाहितर त्यांना धर्मांतरित करुन त्यांची संख्या नगण्य करुन ठेवलि
आहे.काटस राज येथिल देवळात ३९ वर्शानी पुजा करता आलि
यावरुन हिन्दु तेथे किति असुरक्षित आहे हे दिसते.
युनुस योहाना ला पाकिस्तान संघात स्थान मिळवण्यासठि
मोहमद युनुस व्हावे लागले.

जिथे जिथे मुसलामान सन्ख्या लक्षणिय आहे तिथे नेहमि तणावचे वातावरण असते उदा:मालेगाव,औरन्गाबाद,अलिगड,मुबै.,
आज जेवढे जेवढे स्फ़ोट झाले त्याचा संबन्ध हा भारतिय मुसल्माना शी
आहे.उदा:दिल्लि मुम्बै स्फ़ोट.
मुसल्माना ना हा देश आपला वाटत नाहि्आ हजारो वर्शा चा इतिहास आता लगेच गोध्रा नंतर लगेच कसा बदलेल.
याच देवबन्दि,व अलिगडि मुसल्मानानी पाकिस्तान चा पाया घातला
हे कसे विसरता येईल.
पॉरिस मधे सुध्दा झालेली दंगल मुसल्मानानी केलेलि होति.
नेदर्लॉअंड सारख्या देशानी मुस्लिमा साठि देश प्रवेश्बन्दि केलेलि आहे.
व शक्य त्या सर्व मुसल्माना ना deport करण्याचे सर्व तो परी प्रयत्न केले जात आहेत. युरोप मधे तर एक ही देश या मुस्लिम दहशत्वादा पासुन मुक्त नाहि

आठवा स्पेन मधिल रेल्वे तील स्फ़ोट.तसेच लंडन मधील
रेल्वे तिल स्फ़ोट
कारण ही जमातच वीक्रुत आहे.


Zakki
Thursday, May 10, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मुसलमान वाईट किंवा चांगले असे binary नसते. ती माणसे आहेत, त्यात प्रत्येक जण वेगळा असू शकतो. लोक आपल्या गाई गुरांना देखील नावे देऊन त्यांना वेगळे वेगळे वागवतात. सगळ्यांनाच पिराणि लावत नाहीत, काहीजणांना प्रेमाने चारापाणि करतात.
भारतात मुसलमान अनेक वर्षे रहात आहेत. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आहे. तेंव्हा सगळेच वाईट नसणार.
आता अतिरेकी सापडले तर मात्र त्यांची दया माया करता कामा नये. ते जर भारताचे नागरिक नसतील, तर त्यांना त्यांच्या देशाच्या कायद्याने वागवा!!! म्हणजे चोरी केली, तोडा हात! बेनका, बेहिजाब बाई, दगडांनी ठेचून मारा!!
हे कसे, म्हणजे आपण त्यांच्या धर्माविरुद्ध काही करत नाही. उलट त्यांना त्यांचा वेगळा कायदा पाहिजे ना? घ्या तर मग!


Chyayla
Thursday, May 10, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

fake encounter चा निषेध मी केल्यामुळे कदाचित तसे ध्वनित होत असेल.

भ्रमरा.. हो fake Counter सम्बन्धात तु जे बोललास त्यातुन हाच अर्थ निघतो त्याचसाठी बातम्यान्चा BB वाचायला म्हटले होते. त्यातल्या त्यात fake Counter म्हणुन दीशाभुल करण्याची दहशतवाद समर्थकान्ची जुनीच क्लुप्ती आहे त्यान्चा अपप्रचाराला आपणही बळी पडाव हे दुर्दैव. आणी हा आरोप लावणारे स्वघोशीत न्यायाधीशासारखे एकतर्फ़ी न्याय लावुन मोकळे होतात. म्हणायला काय जाते. आपल्या सुस्त न्यायप्राणालीत काही काळाने ते Fake नव्हते हे सिद्ध होईलच पण तोपर्यन्त त्याना जो दीशाभुल करण्याचा परीणाम साधायचा असतो तो मात्र साधल्या जातो. असल्या लबाडान्पासुन आपणच चाणाखपणे ओळखुन रहायला पाहीजे तरच दहशतवादाविरुद्ध लढा देता येइल.

हिंदु समाजाबद्दलची असुरक्षिततेचि भावना
माझा मुद्दा नीट वाचला नाहीस त्यात मी ईतर धर्मिय व पन्थ कसे सन्स्कृतीत मिसळले व त्याना का असुरक्शीत वाटत नाही याबद्दल लिहिले आहे
सरसकट सगळ्या मुसलमानांना देशद्रोह्याच्या नजरेने बघणे मला वाटते की चुकीची गोष्ट आहे
तु माझा शेवटच्या वाक्याकडे साफ़ दुर्लक्ष केलेले दिसतेय
सुक्याबरोबर ओलं जळतच पण त्या जळणार्‍या ओल्यामधे आपण असतो तर? हा विचार केलास का मित्रा??
एकदम बरोब्बर... मला पण तुझ्या एकतर्फ़ी विचाराबद्दल ईथेच दाखवुन द्यायचे होते. काश्मिरमधे, गोध्र्यात, जम्मू रघुनाथ मन्दीर, अमरनाथ, अक्षरधाम व ईतर अनेक हल्ल्यात जर आपण असतो तर? याचाही विचार करुन बघ. सेक्युलर वादी अशाच प्रकारे मुस्लिम म्हणुन जो खोटा टाहो फ़ोडतात तो या घटनान्साठी कधीच निघत नाही आणी यातच त्यान्चा एकतर्फ़ी पणा दीसुन पडतो, त्यामुळे तु पण तशीच भाशा वापरली होतीस म्हणुन मला तसे म्हणायचे होते... मला वाटत तुला माझा मुद्दा आता समजला असावा

पण जेव्हा राष्ट्रभक्त मुसलमान अशी नवी संज्ञा रुढ करु पाहण्यात आली तेव्हा त्यांनाही प्रश्न पडला की नक्की कस prove करायची ही गोष्ट
म्हणजे देशद्रोह ( काफ़ीरान्च्या देशाशी द्रोह, जिहाद) करणे हाच त्यान्चा धर्म आहे व हक्क आहे, असे तुला म्हणायचे का? यातुन तरी असाच अर्थ निघतो.

तो मुस्लिम होता म्हणून नसेल हो केले तसे
सन्घमित्रा.. माझा मुद्दा ईथे दहशतवादी (शत्रु) यान्च्यासाठी होता, केवळ मुस्लिम होता हा सन्दर्भ नाही. कारण दयेच्या नावाखाली ते शत्रुन्च्या ढोन्गीपणाला ओळखत होते हाच त्यान्चा चाणाक्षपणा. तसाच सन्दर्भ ह्या दहशतवादी, गुन्हेगार यान्ना दया, न्याय, मानवता ईत्यादीन्च्या नावाखाली वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे त्यासाठी आहे... असो गैरसमज दुर झाला असावा ही आशा





Santu
Thursday, May 10, 2007 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यांचा हजारो वर्षा चा ईतिहास दगबाजि क्रुरता
व लंपट पणा याने भरला आहे.
प्रुथ्विराज ने उदार पणे मोह्मद घोरि ला सोडले पण ज्या वेळि घोरिच्या ताब्यात तो सापडला तेव्हा त्याने त्याचे हाल हाल करुन मारला.
सभाजी ची कातडि सोलुन जिभ कापली.
हरपाळ देव राया ला जिवंत सोलला.
गुरु अर्जुन यांना जिवत पणे पाण्यात उकळुन मारले.
शिवाजि महाराजाना घातकि पणे कैद केले.
राम देवरायाचे मस्तक मोरिच्या तोंडाला लावले.
राणि पद्मिनि ला सुध्दा त्यांच्या अनैतिक मागणि मुळे जिवंत अग्नित जोहार करावा लागला.
राणा प्रतापा यांच्या मुळेच देशोधडि ला लागला.

सोरटि सोमनाथ फ़ोडुन मशिदिच्या पायारि साठी त्याचा वापर यानिच केला. हिन्दुची एवढि विटंबना दुसरया
कुणिच केलि नाहि.

सगळ्यात मोठि दगाबाजि म्हनजे फ़ाळणि ला मदत केलि.
लक्षात ठेवा जिना खरे पाठ्बळ मुहाजिर मुसल्माना नी दिले. ती विषवल्लि अजुन इथेच आहे व वाढते आहे.
ती नष्ट करणे हे प्रत्येक हिन्दुचे परम कर्त्यव्य आहे. यात
फ़ायदा तोटा नफ़ा नुकसान न पाहता प्रत्येकाने सामिल झाले
पाहिजे तरच आपल्या वरिल पुर्वजाचे आत्मे शांत होतिल


Chyayla
Thursday, May 10, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती विषवल्लि अजुन इथेच आहे व वाढते आहे.
ती नष्ट करणे हे प्रत्येक हिन्दुचे परम कर्त्यव्य आहे.

सन्तु.. तुझे सगळे मुद्दे बरोबर आहेत पण वर जे शब्द वापरले ते योग्य नाहीत. वीषवल्ली काढायची तर झाक्की म्हणतात तश्या प्रकारे बुद्धी व शक्तिचा वापर करुन. तुला काय वाटत असे शब्द वापरुन ती दुर होणार आहे, उलट प्रामाणिक प्रयत्नानबद्दल गैरसमज मात्र पसरवला जातो. साधी गोष्ट आहे आपल्याला देशभक्त मुसल्मान हवे आहेत व त्यातच देशाचे व समाजाचे कल्याण आहे, अशाप्रकारचा मार्ग कोणतीही देशभक्त सन्घटना मान्य करणार नाही, तुमचे लिखाण पटले नाही म्हणुन लिहित आहे. यापुर्वीही मी अशा मुद्द्यान्चे समर्थन केले नव्हते.. अशाप्रकारे तु दहशतवादी समर्थकानाच आडुन मदत करतोय हे स्पष्ट दीसतय.

Bhramar_vihar
Thursday, May 10, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदु समाजाबद्दलची असुरक्षिततेचि भावना
मित्रा, मला म्हणायचे होते की अतिरेकी ही भावना रुजवतात, जी मुळात सगळ्याच मुसलमानांमधे नव्हती. कोकणातील मुसलमाणांचे वरील उदा. हेच दाखवत नाही का??

आणि मी मुसलमानांच्या प्रेमासाठी किंवा पुरिगामि राज्याचि लाज राखण्यासाठी लिहित नाही. कदाचित हिंदु सहिष्णुतेवर माझा अजुन विश्वास आहे, डोळ्यासाठी डोळा.. मग तो ज्याने माझा फोडला त्याचा नसेल तरी चालेल, हे तत्व माझ्या पचनि पडत नाही म्हणुन मला जे वाटल ते मी लिहिलं.

संतु, तुमचि भाषा फारच आक्रस्ताळी आहे. तुम्ही कुठे असता??? मुसलमान जमात नष्ट करण्यात तुम्ही काय योगदान दिलय हे मला जाणुन घेण्याची उत्सुकता आहे


Santu
Thursday, May 10, 2007 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
अरे आता हिन्दुस्तानात जवळ जवळ
अर्धे लोक तरि या विचार धारेचे आहेत.भाजप व सेने ला मत देणारे
लोक हे याच विचारचे आहेत.
गुजरात मधे तर हिन्दुचेच राज्य आहे.
हे सर्व या जहाल विचारानेच साध्य झाले.
अरे हा लढा राजकिय आहे तेव्हा असे रान उठवले पाहिजे.
आप्ल्याला पक्ष मह्त्वाचा नसुन हिन्दु विचार मह्त्वाचा आहे


Lukkhi
Thursday, May 10, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व मुसलमान वाईट किंवा चांगले असे binary नसते

सर्व मुसलमान वाईट नसतात मान्य,

पण (बहुतांशी) सर्व वाईट लोक हे मुसलमानच का असतात?


Santu
Thursday, May 10, 2007 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा
अरे त्यांचे क्रूत्य अघोरि आहे
त्यामुळे भाषा पण अशिच वापरावि लागते.

लुखी
अरे चांगला मुसल्मान म्हणजे
रानात सुई शोधन्या सारखे आहे.
तुझ बरोबर आहे



Chyayla
Thursday, May 10, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा, मला म्हणायचे होते की अतिरेकी ही भावना रुजवतात, जी मुळात सगळ्याच मुसलमानांमधे नव्हती. कोकणातील मुसलमाणांचे वरील उदा. हेच दाखवत नाही का??

अरे हो माझीच वाचण्यात चुक झाली.. माफ़ करशील, तुझ्या विचारानबद्दल मनापासुन पुर्ण आदर आहे. अशी प्रामाणिक चर्चा (वैयक्तिक द्वेश न करता) झाली तरच या V&C चा उद्देश सफ़ल होतो.

सन्तु.. जर अशा जहालतेच्या आधारावर मते मिळायला लागलीत तर ती मते दुर व्हायला वेळ लागणार नाही. शस्त्राच्या जोरावर कमावलेले शस्त्र असे पर्यन्तच टीकत म्हणतात त्याचप्रमाणे असले विचारान्चा काळही अल्प व परिस्थितीनुसार असतो. मला सान्ग गुजरात मधे भाजपाचे राज्य आल्यावर काय काश्मिरप्रप्रमाणे हाकलुन वा मारुन टाकले? उलट हिन्दुन्च्या बरोबरीने मुस्लिमही राज्याचा विकासात हातभार लावत आहे. त्यामुळे तुझा पुर्ण गैरसमज आहे हे लक्षात घे.

गुजरात मधे राज्य जहाल विचारन्मुळे मुळीच नाही आले तर सामान्य जनतेला जिहादी मुसल्मानान्चा जहालपणा परत एकदा धडधडीतपणे दीसुन आला व सामान्य जनता जातीभेद, ईतर वाद, पक्षीय राजकारण बाजुला सारुन जागृत झाल्यामुळे आले. नाहीतर "मला काय त्याचे, आपण बरे आपल घर बरे" अशा मानसिकतेचा सामान्य हिन्दु कसचा पुढे यायचा.

जहाल विचारान्चे राज्य शान्ततेच्या काळात टीकत नसते आणी ईकडे तर हिन्दु विचार व भाजपाचा जनाधार वाढत आहे हे सर्वसमावेशक व खर्या हिन्दुत्वाशिवाय शक्य आहे का? हिन्दुत्व म्हणजे सरसकट मारुन टाकणे नव्हे.
आपण चान्गल्या साठी चान्गलेच तर वाईटासाठी वाईट अगदी "ईट का जवाब पत्थर" या बद्दल दुमत नाही. पण अशा वाक्यान्मुळे दीशाभुल होते हे व हिन्दुत्वाचा चुकीचा अर्थ निघतो. असो मला तुला हे सदहेतुने सान्गावेसे वाटले म्हणुन सान्गितले यात वैयक्तिक काही घेउ नकोस.



Santu
Thursday, May 10, 2007 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
हिन्दु समाजाने सुड का घेवु नये असे तुला वाटते.
अरे त्या स्थितित तर समाज आता आला आहे.
असे मला वाटते.पुर्विची गोष्ट वेगलि होति हिन्दु
डोळ्यावर कातडे ओढुन गप्प बसला होता. पण आता
तशी परिस्थिति नाहि.
अरे शिवाजी असा सुड घेतला म्हणुन तर हिन्दु समाज टिकला.
नंतर पेशवे या विचारापसुन ढळले.व हिन्दु राजा ना पैशा साठि नाडु
लागले म्हणुन तर पानपतात मराठे एकटे पडले.
प्रत्याचार वा सुड हे जिंवंत समाजाचे लक्षण असते.
म्हनुन तर क्रुष्णाने द्रौपदिच्या अपमाना साठि लक्ष सैन्य
संहारले. व भिम दुशासनाचे रक्त प्यायला.
पण मधल्या कालातल्या षंढ गांधी विचाराने आपला कब्जा घेतला
आहे.म्हणुन तर आपण अजुन क्रुष्ण जन्म भुमि, काशी विश्वेश्वराच्या
गाभार्यातिल ग्यानवापि मस्जिद पाडु शकलो नाहि.


Aaspaas
Thursday, May 10, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या बी बी चे नामांतर करुन हिंदू मुस्लिम सबंध फोटोबायोग्राफी असे करावे. दहशतवादासारखा नाजूक विषय फारच लांब राहिला. अन्यथा भडक भाषेचा वापर होणारा, जातीवाचक, अश्लाघ्य भाषा असणारा हा बी बी बंद करावा.
मला वाटते ह्याच बी बी बाबत इतक्या वेळा अशाप्रकारचे आवाहन होऊनही हा असाच चालु आहे.
मायबोलीच्या इतर बी बी वर असे कधी घडते हे पाहण्यात नाही.
इथे इतकी आक्षेपार्ह्य भाषा वापरेली जाते तरी कसे चालू आहे सगळे. कोणाबद्दलही काहीही बोलतात. अगदी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचले लोक.

आजच्या १८५७ च्या स्मृतीनिमित्त बंद करायचा मुहुर्त चांगला आहे.


Gobu
Thursday, May 10, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लुक्खी,
अहो कुठल्या अविचाराचे समर्थन करता आहात?
तुमच्याकडुन हे मुळीच अपेक्षीत नव्हते बुवा
फ़ार खेदाची गोष्ट आहे ही


Jaymaharashtra
Thursday, May 10, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्यायव्यवस्थेच्या गप्पा मारु नका हो! ती तर कधीच निकालात निघाली आहे. न्याय फ़क्त high profile cases मधेच मिळतो भारतात असेच अनुभवास येते आहे सध्या.
तसे नसते तर ९३ च्या मुंबई बॉंब स्फोटाचा निकाल लागायला १४ वर्षे लागली नसती.त्या भिषण बॉंब स्फोटात बळी गेलेले आणि जखमी झालेल्यांची ससेहोलपट अजुनही संपलेली नाही आणि मुंबई उच्चन्यायालयाने जरी निकाल सकारात्मक दिला (त्याची शक्यता कमीच आहे) तरी त्यावर stay द्यायला सर्वोच्च न्यायालय आहेच की?
तथाकथित नितिमत्तेच्या गप्पा मारणार्‍या राजकारण्यांच्या भारत देशात हल्ली न्याय विकत मिळतोय. फ़क्त अजुन त्याची जाहिर पणे दुकानं उघडली नाहि आहेत हेच नशिब म्हणायला हव आपल.
राजकारणाचा बाजार मांडुन झालाच आहे.संधिसाधु राजकारणानेच या देशाची अशी दयनीय अवस्था करुन ठेवली आहे. सत्तेच्या खुर्च्या उबवण्यात धन्यता मानणारे राज्यकर्ते या देशाला अराजकाच्या उंबरठ्यावर नेवुनच शांत होतील.
इथे कुणितरी असे नमुद केले होते की मुंबई बॉंब स्फोटातिल आरोपींना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होतोय त्यांना जिहाद साठी भडकवले गेले होते म्हणुन त्यांनी या कृत्यात सहभाग घेतला.या बाजारगप्पा कुणाला सांगताय तुम्ही?इतकी दुधखुळी आहेत का ही माणसे? कोकणातल्या मुसलमानांचे गोडवे गायले होते इथे कुणीतरी? पण हे सोयिस्कर रित्या विसरलात जनहो! की जी स्फोटके बॉंब स्फोटासाठी वापरली गेली ती कोकणातच उतरवली गेली होती. आणि ती मुंबई पर्यंत कुणि पोहोचवली हे कुणाला सांगायला नको. त्यात ज्या पोलिस अधिकार्यांनी मदत केली मग ते हिंदु का असेनात त्यांना भर चौकात फ़ाशी दिली पाहिजे. यातले काहि RDX माझ्या स्वतःच्या गावात देखिल आणुन ठेवले गेले होते.
मी स्वतः बाबरी पाडल्यानंतरच्या दंगलींचा अनुभव घेतलाय.त्याशिवाय १९८५ च्या भिवंडी दंगलीचे लोण जेंव्हा ठाण्यात पोहोचले तेंव्हा हिंदुंची झालेली कत्तल डोळ्या देखत बघितली आहे. १२ वर्षे वय असताना स्वतःच्या वडिलांचा हात धरुन आप्तस्वकियांचे मृतदेह शोधण्याची वेळ माझ्या नशिबी आलेली आहे अशी वेळ कधी कुणा शत्रुवर देखिल येवु नये.

इथे ज्यांनी दंगल काय असते ते अनुभवले असेल त्यांनीच लिहिण्याचे कष्ट घ्यावेत.उगिच सहिष्णुतेचे पाठ पढवणे सोपे आहे.पण "ज्याचे जळते त्यालाच कळते"
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Bhramar_vihar
Friday, May 11, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दु विचार व भाजपाचा जनाधार वाढत आहे
हे म्हणणे तितकेसे खरे नाही. पण हा या बिबिचा विषय नाही.
मुसलमान जमात नष्ट करण्यात तुम्ही काय योगदान दिलय हे मला जाणुन घेण्याची उत्सुकता आहे
संतु माझा प्रश्न अनुत्तरीतच राहिला!

Mandard
Friday, May 11, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर तुझे बरोबर आहे.यु पीत भाजपाची वाट लागली. एकच चांगले की मुलायमची पण वाट लागली. तसेच आसपासच्या मताप्रमाणे हा बी बी बंद करावा हे उत्तम. कारण येथील भाषा आणि तेच तेच चावुन चोथा झालेले मुद्दे. च्यायलाने एवढे सांगितले तरी संतु ची भाषा बदलत नाही.

Santu
Friday, May 11, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर
भ्रमर अरे आम्हि बरेच काम त्या द्रुश्टिने करतो.
चांगल्या व गरजु मुसल्माना चे मतपरिवर्तन करतो.
आमच्या संस्थेने शेकडो मुसल्मान व ख्रिस्ति यांचे धर्म्परिवर्त्न केले आहे.

झालेच तर "आगाउ" पाद्र्याना चोप ही देतो.

हाल्लिच आम्हि हे कश्मिरि पंडिता वरील मुस्लिम अतिरेक्याचे
अत्याचार यांचे प्रदर्शन भरवले हे वरील फोटो त्यातील च आहेत.
तसेच या बद्दल चे साहित्याचा प्रसार करतो इ.


Chyayla
Friday, May 11, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगल्या व गरजु मुसल्माना चे मतपरिवर्तन करतो.
आमच्या संस्थेने शेकडो मुसल्मान व ख्रिस्ति यांचे धर्म्परिवर्त्न केले आहे

सन्तु मी हेच म्हणत होतो, तु तर चक्क मारुन टाका म्हणत होतास. मग हा विरोधाभास का? तु पण केवळ गप्पा न मारता अशा विधायक कार्यात सक्रिय आहेस हे वाचुन आनन्द झाला. आणी तु जो सुड शब्द वापर्तोय तो चुकीचा आहे. बाकी मी पण आवश्यक तिथे फ़ाजील लाड न पुरवता जिहादीन्चा आवश्यक तिथे न्याय्य हिन्सेने वठणीवर आणण्यासाठीच वरती सगळा वाद घातला आहे, पण सुडाने आन्धळे होउन नव्हे हे लक्षात घे. बाकी माझा तुझ्या बाबतित काही गैरसमज झाला असल्यास माफ़ी मागतो.

मन्दार हा BB चा विशय नाही खरा आणी मला वाटत तु केवळ एका राज्याचा विचार करतोय राष्ट्रीय पातळीवर विचार कर तिथे तरी चढताच आलेख आहे दुसरीकडे कॉन्ग्रेस ज्या कट्टरवाद्यान्चे लान्गुलचालन करत होती त्यान्ची काय गत होत आहे ते आपण पहातच आहे. आणी U.P. त जर मायावती जरी जिन्कली तरी मी शुभ सन्केत मानेल त्या निमित्यने यादव्-मुस्लिम सारखी अभद्र युती तर सम्पुष्टात येइल एक प्रकारे मुस्लिमान्चे व्होटब्यान्केपायी फ़ाजील तुष्टीकरणाला लगाम तरी लागेल. आणी दलीत उच्चवर्ग या हिन्दुन्च्याच युतीचे नवे समीकरण पुढे येइल. हा समाजासाठी, देशहीतासाठी एक शुभ सन्केत आहे. या निमित्याने का होइना एकामेकापासुन दुरावलेले भावन्ड एकत्र तर येतील तेन्व्हा आशा करु या हाच मन्त्र ईतर क्षेत्रातही यशस्वी होवो. भाजपाच काय कुणीही अशाप्रकारे पुढे यावे आपले समर्थन राहील फ़क्त त्यात प्रामाणिकपणा हवा. व केवळ तात्कालिक फ़ायद्याचा विचार नसावा.. विशयान्तराबद्दल क्षमस्व.


Bhramar_vihar
Saturday, May 12, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगल्या व गरजु मुसल्माना चे मतपरिवर्तन करतो.
गरजु ठीक आहे.. पण चांगला मुसलमान याची व्याख्या तुम्ही कशी काय करता संतु. आणि "आम्ही" म्हणजे कुठल्या संघटनेत तुम्ही आहात???

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators