Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 05, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » नवरा-बायको » Archive through December 05, 2006 « Previous Next »

Jayavi
Sunday, December 03, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथले सगळेच किस्से एकसे एक जबरी आहेत. झक्की आजोबा........ बाकी पावडर आणि लिपस्टीक...... बरणीचं झाकण........ सही :-)

तुम्हाला माहीती आहे की बायका सात जन्म हाच पती मिळू दे असं देवाला वरदान का मागतात........?

कारण इतकं शिकवून आपल्याला हवा तसा नवरा बनवण्याची इतकी मेहनत वाया नाही का जाणार :-)


Arundhati_s
Monday, December 04, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नवर्याला वाईट खोड होति. मि कुठलिहि वस्तु घ्यायचि म्हणल कि उत्तर ठरलेला नाहि. हे घेउ का. नको. अमकि वस्तु घेउ का नको. आणि काय वाट्टेल ते कारण सान्गायचा. असला वैताग यायचा ना. आणि नाहि म्हणायला काहि कारण नसायचा. उगाच नाहि म्हणायच.

पुण्याला आमच्या घराजवळ एक सावरकर म्हणुन दुकान आहे. तिथे एक चिन्च अनि गुळाच चौकलेट मिळता. मस्त लागतं. आम्बट गोड. त्याला म्हणला हे घेउ. तर नको. का तर घरि जाउन जेवायचा आहे. आता चौकलेट खाण्याचा आणि जेवण्याचा काय सम्बन्ध? मला आख्या आयुष्यात समजणार नाहि.

म्हणल तु नको खाउ मि खाइन.मि घेतला चौकलेट माझ्यातल च अर्ध चौकलेट त्याला दिला. तेन्व्हा काहि बोलला नाहि. अर्ध्या रस्त्यातुन गाडि परत मागे वळवलि. चल आपण अजुन घेउन येउ ते चौकलेट म्हणुन!!!

आता मला परत कधि नाहि सान्गावा लागत कि चौकलेट घेउन ये म्हणुन. आपच आणतो.

होता असा. काहि काहि नारळ जरा टणक असतात. फ़ुटायला वेळ लागतो. :-)

अरुन्धती


Me_sakhi
Monday, December 04, 2006 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या "अहो" बद्दल काय बोलु?.......................... लग्नाला १३ वर्षे झाली आमच्या,लग्न होते कोकणात!..................................१ मे१९९३ आणि मुहुर्त भर दुपारचा टळटळीत दुपार आणि "मे" महिन्यातला भयंकर उकडा घामाच्या धारा लागलेल्या. मुंबई हुन आलेले पाहुणे त्रस्त झालेले.........................
आणि इथे विधि चालु असताना माझ्या अंगातुन घामाच्या धारा आणि डोळ्यातुन अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. .............!
आणि माझ्या डोळ्यात पाणि बघुन आमच्या "अहोंचा " जिव वरखालि होत होता.मी मात्र आता आई बाबांना सोडुन इथेच रहायचे आहे या विचाराने भांबावले होते. यांच्या नजरेला नजर देण्याचे देखिल मी टाळत होते.....................
शेवटि एकदाचे लग्न लागले अंतरपाट दुर झाला गुरुजींचे "शुभमंगल सावधान ".................................................................. म्हणुन पुर्णा न होतय तोच यांनी गुरुजी पुढे काय सांगतायत याचि वाट देखिल न पाहता माझ्या गळ्यात हार घातला. मी लाजुन चुर झालेले आणि सगळ्या पाहुण्यांचि हसुन हसुन मुरकुंडी वळलि. मला तर कुणाकडे नजर वर करुन बघता देखिल येईना. अजुनहि तो प्रसंग आठवला कि अंगावर रोमांच उभे राहतात.
इतकि वर्षे झाली तरी अजुन स्वभाव बदललेला नाहि आमच्या "यांचा"


Parinitawife
Monday, December 04, 2006 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सखि हाऊ रोम्यांटिक ; आमचे हे अजिबात रोम्यांटिक नाहित. बरोबर चालायच नाही मागे मागे रहायच वा पुढे चालायच , जवळ बसलो असलो तरि कधि हातात हात घालुन बसायच नाहि.मलाच खुप उत्साह हे करुया या ते करुया हा प्राणि कधिच कुठे जाण्यासाठि, काहि करण्यासाठि उत्सुक नसतो.

नव नव लग्न झाल्यावत लोक काय काय करतात; फिरायला जातात, शोपिंगला जातात, मुव्हिला जातात, होटेलिंग करतात नि हे सार नवरेच प्ल्यान करतात ना पण आमचे हे ह्यांना काहि करायला नको.

मी केक आणल्यावर आवडिने खातो माझा नवरा पण स्व:ताहुन कधि आणत वै. नाही. लग्नानंतर नवरा बायकोला गिफ़्ट नाहि का देत;हा मला काहिच गिफ़्ट देत नाहि.(डोके दु:खी मात्र खूप देतो.)

आज सकाळि सकाळि परत माझा आरडा ओरडिचा रागाचा कार्यक्रम झाला. रागात नको ते बोलल जात मग दिवस भर सलत आपण अस बोलायला नहो होत. हे कधि संपेल? कधि एकदाचि मला त्याच्या धांद्रट, वेंधळ्या, सांगितल ते न करता काहि तरि वेग़ळच करण्याच्या सवयिंचि सवय होईल कुणास ठाऊक.

आमच लग्न हि घाईत झालय. लग्नात व लग्ना नंतर आम्हि काहिच मजा वै. केलेलि नाहि. नवर्‍याला हजारदा सांगितल हे दिवस परत येणार नाहित;आपण enjoy करयला हव, फिरायला हव, बाहेर जायला हव...पण त्याला कळतच नाही.

लग्ना नंतर न रागवता, न चिडता, न वैतागता गेलेला एकहि दिवस नाही.:-(:-(:-(

माझि खास मैत्रिण अजुन सिंगल आहे सो तिच्या जवळ मन मोकळ करता येत नाहि; माझि तर अशि परिस्थिति आहे जवळच अस कुणिच नाहि बोयायला. माय बोलिचा तेवढा आधार आहे.

Please give me tips on Husband Management

परी

Manuswini
Tuesday, December 05, 2006 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

parinitawife,

it may not be really relevant question and you can choose not to answer if you want ...


was your marriage arranged or love? did you guys meet before marriage and talk about likes/dislikes, goals etc?

see, what I see from my friends, differences has to be there when two different people unite. but basic requirement or view point is closer then it helps. for instance, ideas of doing things or view point for anything(family etcetc). it need not be same so if yuo also accept the fact and work towards then it would be easy for you to accept other person.

if your husband is PLAIN forgetful absentminded or little irresponsible but in other areas DOES take care though not wordly or action but is 'commited' and dedicated to home and thats how is 'original nature' is or disposal then it should be fine. some people are jsut born that way or raised that way. takes a while to accept. तो स्वभाव असतो त्यांचा.

I dont want to write here to provoke you or doubt your husband but if he is really does not show interest in anything or talking with you over the concerns you have then .... have a NICE chat with him OR clear the AIR nicely with him, may be you have litle patience and show the love, it would work I guess.

dont get frustrated.!! my friends do keep telling me their stories, so what if your girlfriend is not married ? if you are close and she is reliable , matured, two friends can share thigns they want.
i am single too but my married friends do share or atleast talk in group and I get to hear freely :-)

enjoy


Arundhati_s
Tuesday, December 05, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परिणिता, अग मला असा वाटला कि मि माझं च स्वगत ऐकते आहे. माझा नवरा पण same असाच होता(आहे) ग!!!

मि पण आधि अशि च धुसफ़ुस करायचि. राग राग करायचि. अग या लोकाना अशि काहि मज्जा करायचि असते असं माहिति च नसतं
माझ्या सासरि वातवरण असं आहे कि आधि आपण आपलि कर्तव्य केलि पाहिजे!!! (मग मज्जा कधि करायचि हे मज पामराला कुणी सान्गेल काय!!!! मनात. आमचं सगळं बोलणं मनात :-( )

शेवटि मि च विचार केला हे असा राग राग करुन आणि त्रागा करुन आक्खं आयुष्य काहि जमणार नाहि. मग मिच आमचे weekends plan करायल लागलि. कधि picture कधि नाटक कधि गाण्याचा program कधि सिन्ह्गड चि picnic

आता माझ्या नवर्याला पण समजायला लागल आहे कि अरुन्धती बरोबर राहुन गम्मत असते,मज्जा येते. आता तो च आमचे weekends plan करतो.

आता मि त्याला नविन मन्त्र शिकवला आहे, कर्तव्य करा पण मज्जा करत करत कर्तव्य पार पाडा.

तु सुद्धा अस करु शकते. तुच काहि दिवस outings plan करत जा काहि दिवस. बघ काय फ़रक़ पडतो ते.


Ajjuka
Tuesday, December 05, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक महत्वाचं... जर त्याला तुझ्याशी गप्पा मारण्यात, तुझ्याबरोबर कुठे जाण्यात interest नसेल तर मनू म्हणते तसं खरंच त्याच्याशी शांतपणे बोलून बघ. त्याचीही काही बाजू असेल ती समजावून घेण्याचा प्रयत्न कर ना.

कदाचित घाईघाईने झालेल्या लग्नामुळे त्याला अनेक गोष्टींचा विचार करायची संधी मिळाली नसेल. काही ताण असतील त्याच्यावर जे तो तुझ्याशी share करू शकत नसेल. तेवढा विश्वास तू निर्माण करायला हवास ना.



Aaftaab
Tuesday, December 05, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

parineeta, if you can't beat them, join them.. Try to enjoy what he enjoys most.. Be his friend and stop nagging him.. Men (including me) hate nagging.. Friendship will build some trust in both of you which should help sooner or later.. Stop giving importance to petty things like cleanliness etc..
If this sounds too much of a sacrifice, do this for a predetermined time frame like say, two months, and see if there is any diffference in his ways..


Psg
Tuesday, December 05, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Stop giving importance to petty things like cleanliness etc..
आफ़ताब, तुमच्या (पुरुष/ नवरे)साठी जे "petty' तेच नेमकं बायकांसाठी "most imp" .. म्हणून तर हा बीबी ना :-)

Nandini2911
Tuesday, December 05, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परिणिता... तुझे नाव खूप मस्त आहे.. हे खरे आहे का नाही ते मला माहित नाही पण जर हे तू मुद्दामून घेतले असशील तर तिथेच तुझा अर्धा problem आहे..
काय होते. की आपण बायका आपले घर दार आई वडील सगळ सोडून आलेले असतो. आपल्याला आपला ससार थाटायची इच्छा असते..एका माणसावरती आपले सर्वस्व अवलबून असते. त्यातच जर का arrange marriage असेल तर ओळखदेखही विशेष नसते. एका मुग्ध कन्येची आपण एकदम प्रौढ सूनबाई, वहिनी अशा नात्यात फ़ेकले जातो. आपला अख्ख विचारचक्र हे नवरा या व्यक्तीभोवती फ़िरत राहते.. आपली identity च मुळात मिसेस अमुक तमुक होते.. हे सगळे मानसिक द्रुष्ट्या शारिरीकद्रुष्ट्या आपण नाही सहन करू शकत... आपण अशा व्यक्तीबद्दल अपेक्षा ठेवतो जिला या सगळ्या गोष्टीची कल्पनाच नाही.

तू सध्या फ़ार अपेक्षा ठेवतेयस आणि मला वाटते की त्या बहुतेक फ़िल्मी आहेत. तरीही त्याला काय आवडते याचा विचार कर.. आणि समजा त्याच्या आणि तुझ्या आवडी निवडी वेगळ्या असतील तरी काही फ़रक पडत नाही.. तू तुझे छद त्याच्याशिवाय ही जोपासू शकतेस ना?
तू स्वत:लाच बायकोपणात गुन्तवतेयस. Think about yourself as an indivisual; not as a wife.
And also try to learn why he And also try to learn why he is behaving like this? May be this sudden marriage and responsibilty is too much for him..
Try to be act like his friend; not a wife. It does not matter whether he gives a gift to u or not,,, what matters his whether he cares for u or not.. Give him some time. Dont compare urself with other wives....
now ask me how do i know so much about marriage :-)



Disha013
Tuesday, December 05, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!अगदी माझे पुर्वीचे दिवस आठवले की!
अरुंधती,असेच अगदी असेच आहे मझ्या सासरी पण....काल घरात आलेल्या मुलीकडून मोठ्ठ्या मोठ्ठ्या अपेक्षा.

बाकी नव्र्याच्या तक्रारी मलाही होत्या.मी अत्यंत बडबडी आणि नवरा मात्र अत्यन्त मितभाषी. मनातले कधीच सांगणार नाही..र्आग यायचा. पण सासरच्यांचे बघितल्यावर लक्शात आले,सगळेच असे आहेत...

आता आपण जसे वाढलो,तसे आपण घडलो! मग तेच त्यालाही लागु पडते की!
पण परी,अनुभवाने सांगते, प्रेमाचे प्रदर्शन करणे सग्ळ्यांनाच नाहि जमत.
काही लोकांसाठी 'गिफ़्ट' म्हण्जेच प्रेम असे नसते. चिडचिड करून काही हाती येत नाही....उलट गोष्टी बिघडतात. तु फ़क्त प्रेमाने त्याचे करत रहा....त्यालाच काही दिवसांनी तुझी माया येते की नाही ते बघ.

खुप उपाय सापडले अस्तील तुला एथल्या post मधुन..ते वापर.


Manyah
Tuesday, December 05, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हि सगळि पोस्त वाचुन माझ्या बद्दल कोनि तरि बोलतय असे वाटले....
माझी होनारी बायको सुध्धा माझ्या बद्दल याच तक्ररि करत असते....
पन मला एक कळत नाहि या बायका आम्हा पुरुषाना आहे तसे का स्विकारत नाहित
मला मान्य आहे कि काहि गोष्टि केल्याने बायकन्ना आवडते पन जर ते समोरच्याच्या स्वभावात नसेल तर काय?
एखादि गोष्ट स्वताहाच्या मनात नसताना फ़क्त समोरच्या मानसाला आवडते म्हनुन करन्यात काय मझा आहे?
जर त्याना एखादि गोष्ट नसेल सुचत तर बायका ति सुचवत का नहित?
अनि तो ती गोष्ट करत नाहि म्हनुन त्रागा का करतात
क्रुपया सर्व विवाहित बायका या विषयावर प्रकाश टाकतिल का?


Vinaydesai
Tuesday, December 05, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Truth is

A woman likes a man, and marries him, and expect him to change, he never changes...

A man likes a woman, and marries her and expects her never to change, and first thing she does is she changes..

परवाच एक बाई आपल्या नवर्‍याच्या Choice बद्दल तक्रार करत होती.. त्याची choice कीती खराब आहे, त्याला Selection कसं करता येत नाही...

मी तिला म्हटलं, 'आरश्यात जाऊन बघा'...
एक क्षण तिला कळलंच नाही, आणि मी असं म्हणतोय यावर राग पण आला....

मी म्हटलं, 'त्याची choice तिथे दिसेलच'...
मग तिची Tube पेटली.. म्हणते 'ती एक Choice सोडली तर त्याला Choice चा Sense नाही...'



Megha16
Tuesday, December 05, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय झकास आहे हा बीबी... हसुन हसुन पोट दुखायला लागल....
एकंदरीत बहुधा सगळे नवरे सारखे च असतात.
प्रत्येक मुलीच्या नवरा कसा असावा या अपेक्षा sas ने दिल्या च आहेत. पण या सगळ्या गोष्टी एकदम एकत्र मिळाल्या तर मुलगी लकी च म्हणावी लागेल.
परी, तुझ म्हण बरोबर आहे. पण जरा स्थिराने घे. माझ्या लग्नाला पण आता जवळ जवळ ३ वर्ष होतील. माझा नवरा सुरवातीला असाच होता पण हळु हळु सगळ व्यवस्थित होत गेल.
दिशा ने एकदम बरोबर सांगीतले आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा त्याच्या घरच्या वातावरणवर पण खुप depend असतो. त्यामुळे तो लगेच बदलेल हे शक्य नाही, पण पण हळु नक्की बदलेल. तो पुढाकार नाही घेत तर तु घेवु शकते,तु काही तरी plan कर. अस काही जरुरी नाही त्याने च सगळ कराव. तो तुला surprise gift देत नाही तर तु दे.
मी तर इतकी बड्बडी आहे, या उलट माझा नवरा शांत. सुरवातीला तर तो फक्त हा हा हा............... फक्त एकायचा काम करायचा. अजुन पण तो ते च करतो पण कधी कधी छान गप्पा मारतो.
तु पण जरा सबुरी घे.... सगळ ठीक होईल.




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators