Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 08, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through September 08, 2006 « Previous Next »

Samuvai
Thursday, September 07, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार!
ईस्लामी दहशतवादाच्या root cause analysis नंतर त्यावर उपचार काय असा ह्या BB चा विषय आहे. ईथे जागतिक तसेच भारतीय संदर्भात ह्या प्रश्नावरच्या ऊपायांची चर्चा होणे अपेक्षित आहे.


Santu
Thursday, September 07, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा रोग भयंकर आहे त्या मुळे
त्याला उतारा हि तसाच पाहिजे.
म्हणजे


Limbutimbu
Thursday, September 07, 2006 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोस्ट शिजत टाकली हे!
कुकरची शिट्टी वाजली की उतरवतो अन वाढतोच लगेच!
DDD

Samuvai
Thursday, September 07, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या दृष्टीने उतारे:
१. समान नागरी कायदा लागू करणे.
२. सरकारने वेळोवेळी पाकिस्तानविरुद्ध ठाम भूमिका घेऊन घरभेद्यांनाही अप्रत्यक्ष ईशारा देणे.
३. मतांसाठी मुस्लिम लांगूलचालन करणार्या उमेदवारास पराभूत करणे.
४. धार्मिक कारणास्तव कुठल्याही सवलती देण्याविरुद्ध जनजागृती करणे (उदा. नमाजाच्या वेळी सर्व वाहतूक "सरकारी ईतमामात" अडवणे ईत्यादी)


Ingalesd
Thursday, September 07, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते समान नागरी कायदा आणि आर्थिक निकशांवर आरक्षण हा यावर चांगला उपाय आहे.

Vijaykulkarni
Thursday, September 07, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमाजाच्या वेळी सर्व वाहतूक "सरकारी ईतमामात" अडवणे ईत्यादी

आणी गणेश विसर्जन वगैरे?
एक भा प्र.


Samuvai
Thursday, September 07, 2006 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा "ईस्लामी" दहशतवादासंदर्भात चालली आहे, traffic jam बद्दल नाही. तेव्हा त्याच संदर्भात बोला - तेवढच भा. ऊ.

Santu
Thursday, September 07, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसलमानांनचा मतदानाचा अधिकार काढुन
घेतला तरच हे लांगुलचालन थांबेल.


Samuvai
Thursday, September 07, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

santu ,
अगदी मुळावरच घाव घातलात. पण माझ्या माहीतीप्रमाणे हे जाहीर बोलण्याचे(सुद्धा) धाडस बाळासाहेब ठाकरे सोडले तर एकाही राजकीय नेत्यामध्ये नाही.


Robeenhood
Thursday, September 07, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समान नागरी कायद्याबद्दल म्हणाल तर मी त्यावर इथेच कुठेतरी बरेच पोस्टिंग केले आहे. त्यात उपस्थित केलेल्या मुद्द्याना कोणीही त्यावेळी उत्तरे दिली नाहीत. आता नवीन मंडळीना त्यात रस दिसतो आहे. माझ्या लिखाणावर कुणी भाष्य करील काय? पण ते कोणत्या बी बी वर आहे ते मात्र मला माहीत नाही...
कारण तो स्पेशल बी बी नव्हता. असाच अनुषंगीक मुद्दा होता त्यामुळे सन्दर्भ लक्षात नाही...


Zakki
Thursday, September 07, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसलमानांनचा मतदानाचा अधिकार काढुन घेतला तरच हे लांगुलचालन थांबेल.

अहो असले हे भलतेच काय लिहिता? लोकशाहीत असे होत नाही.

पण लोकशाहीतच राहून हिंदूंची जबरदस्त संघटना कराना! मुसलमानांच्यात कुणि का फुटत नाहीत? मग हिंदूंनीच का आप आपसात फूट पाडावी? ते का नाही कुणाच्या तरी मागे एक दिलाने उभे रहात, की जो म्हणेल 'मी मुसलमानांनाचे लांगूलचालन करणार नाही?' का सगळ्यांनाच मुसलमानांचे लांगूलचालन करायला आवडते?


छ्या:! जेंव्हा जेंव्हा मी या गोष्टींचा विचार करतो तेंव्हा मन विषण्णतेने नि उद्वेगाने भरून येते. असे म्हणावेसे वाटते की सगळे लोक नुसते भेकड, संकुचित स्वार्थवादी, नि आळशी आहेत. सगळे नुसते स्वत:ला शहाणे समजून नुसता वैचारिक गोंधळ. केवळ स्वत:चा शहाणपणा दाखवायला उगीच वाद घालत बसायचे!

आधीच हाकलायचे होते त्यांना १९४७ मधे, तेंव्हा शेपूट घातली. सेक्युलर राष्ट्र म्हणे! TNT! इंग्लंडमधे लोक अत्यंत अभिमानाने सांगायचे की आमचे ख्रिश्चनांचे राज्य आहे! त्याचा अर्थ असा नाही की इतर धर्मीयांना तिथे धर्मस्वातंत्र्य नाही! विचारा मूडीला! हे त्या गांधींच्या नादी लागून बावळटपणा केला, तरी फाळणीच्या वेळी त्यांचे उपाय निष्प्रभ ठरले यावरून तरी बोध घ्यायचा! वल्लभभाई पटेलांचे ऐकायचे. काऽही नाही.




Dinesh77
Thursday, September 07, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे. वल्लभभाई पटेल होते म्हणून हैदराबाद भारतात आले, नाही तर गांधीच्या कृपेमुळे तेही पाकीस्तान झाले असते.
या नेहरु गांधी नी भारताचे जेवढे नुकसान केले तेवढे इंग्रजांनी सुद्धा केले नाही.


Chyayla
Thursday, September 07, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक तर्क, त्याना म्हणाव कुराण मधे मतदान करण्याबद्दल काही लिहिले नाही, तेन्व्हा मतदान करु नये...किन्वा काफ़िरान्ना मतदान करु नये (काट्याने काटा काढणे) शेवटि आम्ही त्यान्च्यासाठी काफ़िरच आणी हे कुलकर्णी महाशय पण काफ़िरच, अजुन सोबतीला आले नाही कुणी रडायला...

कारण या लोकाना खरच मुसल्मानान्च उत्कर्श व्हावा वैगेरे असे काही मनापासुन वाटत नाहीच फ़क्त मतान्साठि त्यान्चा उपयोग करायचा वास्तविक तेच यान्चा चान्गला उप्योग करत आहेत पण ते कळायची अक्कल आहे कुठे याना. मग बघा कशी एक्जुट होते हिन्दुन्ची आणी मग निदान भारतापुरता तरि दहशत्वाद नियन्त्रणात आणता येइल..काय म्हाणता..


Deshi
Thursday, September 07, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वल्लभभाई पटेल होते म्हणून हैदराबाद भारतात आले,>>>>>अरे सोरटी सोमनाथाचे मंदीर विसरलास काय रे बाबा.

Moodi
Thursday, September 07, 2006 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की अगदी बरोबर बोललात. हो इथे(युके) आहे सगळ्यांना तसे स्वातंत्र्य. नशीब इथल्याच मूळ नागरीकांचे की यांचे सरकार लांगुलचालनाच्या मोहात पडलेले नाहीत. मागे इथला एक धार्मीक ? नेता अबु हामजा म्हणाला होता की इथेच काय जगातील सर्व हिंदू(काफर) नष्ट करा. त्याची चिथावणी इथे गांभिर्याने घेतली गेली.
मागच्या ७ जुलैला जेव्हा इथे बॉंबस्फोट झाले तेव्हा कडक तपासणी केली गेली. गुन्हेगार सापडले नाहीत हे सोडा, पण निदान हे कायद्यापुढे कुणाची गय करीत नाहीत हे काही कमी नाही.

गंमत आजचीच. पाकींनी सांगीतले की लादेन शरण आला तर( किंवा त्याने गुन्हेगारीचा त्याग केला तर) त्याला पकडणार नाहीत. म्हणजे एकिकडुन लादेन आणि तालीबानला संपवण्याकरता अमेरीककडुन सर्व आधुनीक शस्त्र सामुग्री आणि कित्येक अब्ज डॉलर्सची मदत उकळायची अन दुसरीकडुन असा फकीराचा आव आणायचा. आता मुर्ख कोण बनले?

हर शाख पे उल्लु मुशरर्फ बैठा है प्यारे जॉर्ज
अंजाम - ए - उसगाव क्या होगा?


Vijaykulkarni
Friday, September 08, 2006 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ सर्व मदरशान्मधून गणित,विज्ञान आणी इन्ग्रजी चा किमान अभ्यासक्रम सक्तीचा करणे.
२ मन्त्री सन्त्री यान्च्या दौर्याच्या बन्दोबस्ताच्या कामवरून पोलीसन्ची मुक्तता करणे.
३ सर्व पुतळे रिलयन्स किन्वा नोकिआ सारख्या कम्पन्यान्ना भाड्याने देणे.
४ कोणत्या ही मोर्चाला किन्वा बन्द ला परवनगी नाकरणे.
५ २ ३ व ४ मधून मोकळ्या झालेल्या हजारो पोलीसान्ना साध्या वेशात मुस्लीम वस्त्यान्मध्ये पाठवून खबरी गोळा करणे.
५ मुख्य म्हणजे अतिरेक्याना मदत करणार्यान्ची अजिबात गय केली जाणार नाही पण निरपराध लोकना त्रास होणार नाही असा सन्केत पाठवणे.


Samuvai
Friday, September 08, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

santu,
झक्की म्हणताहेत ते १००% सत्य आहे. १९४७ ला च हे झाल असत तर ... आता हिंदूंनी एकजूट होणे हा एकच पर्याय शिल्लक रहातो.
आणखी काही मुद्दे:
१. आपल्या आजूबाजूला "डोळस" पणे बघणे. "मला काय त्याचे" सोडून देऊन एखादी संशयास्पद हालचालसुद्धा पोलिसांच्या नजरेस आणुन देणे.
२. सरकारने पोलिसांना "कुठल्याही" ( bold, underlined, highlighted for all secular janta ) धर्मिक स्थळाची झडती घेण्याचे अधिकार देणे.
३. धार्मिक / सेवा कारणास्तव संस्थांकडे आलेल्या सर्व निधीचा हिशोब देणे बंधनकारक ठेवणे.

अजुन सोबतीला आले नाही कुणी रडायला...
chyayala , आता नाही कोणी येणार रडायला ... "हिंदू दहशतवादाचा" (म्हणजे काय अस विचारु नका हो) BB सुरु करा बघा "गरीब नवाज" कसे तुटुन पडतील ते.

वा कुलकर्णी,
"जाण्याला येणे नाही" नंतर बहुधा पहिल्यांदाच एकमत होतय.


Santu
Friday, September 08, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामुवाइ
४७ ला समाजा ला गांधिवादा ची भुरळ पडली
होति. आणि गांधिला तत्वा पुढे राष्ट्र लहान वाटत होते. म्हणुन तर
एवढा मोठा विश्वास घात झाला हिन्दु समाजाचा.
हिन्दु ना आता गांधि चि नाहि तर शिवाजीचि गरज आहे.
४७ च्या आधिच गोडसेनी गांधी ना मारल असत तर बर झाल असत.कदाचित exchange of population शक्य झाल असत.


Dinesh77
Friday, September 08, 2006 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर म्हणतो की अफ़्रिकेतच गांधीला मारायला हवे होते. तो कोण गोरा आॅफ़िसर ज्याने गांधीला पहिल्या वर्गाच्या डब्यातून खाली फ़लाटावर ढकलले, त्याने गांधीला रुळावर का नाही फ़ेकले

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators